जळगांव

अमळनेर नगर पालिकेचे पाणीपुरवठासाठी ढिसाळ नियोजन

अनियोजित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त अमळनेर : नगर परिषदेने गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत ढिसाळ नियोजन केले असून सध्या शहराला अनियोजित...

पावसाच्या सरीतही प्रचंड गर्दीने रंगला मंत्री अनिल पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा

अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम संपन्न अमळनेर : सतत पडणाऱ्या पावसाच्या सरीतही शहर व ग्रामिण भागातील हजारो मान्यवरांनी मदत व पुनर्वसन...

साहेबराव पाटील वाजवतील तुतारी की पुन्हा घेतील शिट्टी….

राष्ट्रवादी - शरद पवार गटाकडून साहेबराव पाटलांच्या उमेदवारीची शक्यता अमळनेर : मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक मातब्बर नेते उमेदवारी...

निर्णय झालाय सक्त,,,, आता अनिल दादाच फक्त…. शरद सोनवणे

असं म्हटलं जातं की कोणी कोठे व केव्हा जन्माला यावं हे आपल्या हातात नसत! पण काही कर्तृत्ववान व्यक्ती अशा असतात...

अमळनेर मतदारसंघात असेल आता एकच नांदी; मंत्रीमहोदयांच्या शाश्वत विकासाला देणार पुन्हा संधी…

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली असताना अमळनेर विधानसभा मतदारसंघात आमदारकीची माळ गळ्यात आपल्या टाकून घेण्यासाठी अनेकांना गोड स्वप्ने...

माजी आमदार शिरीष चौधरी उद्या फुंकणार रणशिंगे…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीचा पदाधिकारी मेळावा अमळनेर : विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शिरीष चौधरी...

अक्षय बिऱ्हाडे मृत्यू प्रकरणी चौकशी होण्याची मुख्यमंत्री शिंदे यांना मंत्री अनिल पाटील यांच्याकडून विनंती

तर बिऱ्हाडे कुटुंबियांना तात्काळ मदत द्या…. मंत्री पाटलांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश मुख्यमंत्री शिंदे व आरोग्य मंत्री सावंत यांच्या मार्फत चौकशीचे व...

“आई मी येतांना नोकरी घेऊन येतो व पेढ्यांचा बॉक्स आणतो” म्हणत गेलेल्या अक्षयचे प्रेत पाहून आईने फोडला टाहो

पोलीस भरती दरम्यान अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू, मात्र त्या परिवारास भेटण्याबाबत राजकिय उदासीनता मतं मागायला येतात मग आमच्या दुःखात का नाही...

उड्डाणपूलास मान्यता, मात्र लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने भुयारी मार्ग झाल्याने नागरिकांना होतोय नाहक त्रास कृषिभूषण पाटील यांची लोकप्रतिनिधींवर टीका

तर रेल्वे भुयारी मार्गांकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रेल्वे प्रशासनाकडून पाणी निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाय - योजना कराव्यात - कृषिभूषण साहेबराव...

संत सखाराम महाराज व सानेगुरुजी यांच्या भूमीत दोन दिवसांपासून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न….

कायदा सुव्यवस्था खराब होण्यापूर्वी प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज अमळनेर : हे संत सखाराम महाराज व सानेगुरुजी यांचे शहर म्हणून ओळखले...

error: Content is protected !!